Tag: Mumbai

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.

सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २५ 🙁 प्रतिनिधी) देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर १) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त…

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना मुंबई दि १९ : ( प्रतिनिधी) दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा मुख्यमंत्री…

७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार दहीहंडी पथकातील गोविंदांना १० लाखाचे विमा संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, ( प्रतिनिधी) दि.१६ : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात…

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, ( प्रतिनिधी) दि. 14 – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क,…

शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक .

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ( प्रतिनिधी) दि. १४:- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना…

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

आज रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान भवन आवारात महिला पोलिसांनी राख्या बांधल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. ११ ( प्रतिनिधी) : सन…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन.

संधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्वल करा! मुंबई, दि. ८: -( प्रतिनिधी) बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी…

Translate »
error: Content is protected !!