Tag: MaharashtraPolitics

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.

सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २५ 🙁 प्रतिनिधी) देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर १) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त…

७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार दहीहंडी पथकातील गोविंदांना १० लाखाचे विमा संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, ( प्रतिनिधी) दि.१६ : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात…

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, ( प्रतिनिधी) दि. 14 – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क,…

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

आज रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान भवन आवारात महिला पोलिसांनी राख्या बांधल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. ११ ( प्रतिनिधी) : सन…

आज पासून गावोगावी जाणार एल.ई.डी.रथ, दाखवणार मराठवाडा मुक्तीची गौरव गाथा

लातूर जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु स्वराज्य महोत्सव खुली निबंध स्पर्धा, आरोग्य शिबीर,देशभक्तीपर गाणे, चित्रपट, प्रभात फेऱ्या यातून संपूर्ण जिल्ह्यात “घरोघरी तिरंगा ” चैतन्याचे वातावरण लातूर दि.10 ( प्रतिनिधी…

लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त महाआरोग्य शिबीर.

इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 200 पेक्षा अधिक रुग्णालय सहभागी होणारलातूर शहर आणि परीसरातील जास्तीत जास्त नागरीकांनी शिबिराचा लाभ…

लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ‘आझादी गौरव’ पायी पदयात्रा.

७५ किलोमिटर प्रवास करीत जिल्ह्यातील १० तालुक्यातील गावात जाणार ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत आजादी गौरव पदयात्रा गावागावात पोहोचणार,जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची माहिती, लातूर ( प्रतिनिधी) आखिल भारतीय काँग्रेस…

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले…

Translate »
error: Content is protected !!