लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ‘आझादी गौरव’ पायी पदयात्रा.
७५ किलोमिटर प्रवास करीत जिल्ह्यातील १० तालुक्यातील गावात जाणार ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत आजादी गौरव पदयात्रा गावागावात पोहोचणार,जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची माहिती, लातूर ( प्रतिनिधी) आखिल भारतीय काँग्रेस…
