देशिकेंद्र विद्यालयाने दिला चित्ररथातून एकात्मतेचा संदेश, विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेरीने वेधले लातूरकरांचे लक्ष
लातूर ( प्रतिनिधी) देशिकेंद्र विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम घेतले जात आहेत.या उपक्रमाचा भाग म्हणून शनिवार(दि.१३)रोजी साडेनऊच्या सुमारास जनजागृती फेरी काढण्यात आली.या फेरीत विद्यार्थ्यांनी देशातील विविध राज्यातील लोकांच्या…