होळी, तोंडोळी गावाचे पुनर्वसन करावे – संतोष सोमवंशी.
औसा: ( प्रतिनिधी) मांजरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने होळी व तोंडोळी गावात याचे पाणी शिरल्याने पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील कुंटुबा ना तातडीने सुरक्षित स्थळी…
