Tag: Latur

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, शेतीच्या वादातून भावाचाच केला खून.

– 72 तासांत पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा. निलंगा (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय वेगाने तपास करून आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा उलगडा…

कॅफे चालक , लॉज मालक खबरदार , पॉक्सो गुन्हा होऊ शकतो दाखल.

शिवाजीनगर पोलीसांकडून दोन कॅफे चालकांना अटक. लातूर (प्रतिनिधी ) शिवाजी नगर, ठाण्यात गुरनं. ४६८/२०२५ क. १३७ (२) बीएनएस प्रमाणे दि.०४/१२/२०२५ रोजी एका अल्पवयीन पिडीत मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून…

स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांच्या टोळीचा छडा, त्यांना माहित आहे खडा न खडा .

लातूर जिल्ह्यातील ज्वेलरी दुकाने, घरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 24 लाख 17 हजार रुपयांच्या 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याच्या दागिन्यांसह एक आरोपी अटक. लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या…

विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक. २० तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.

आरोपीचे रहिवास व हालचालींची गुप्त माहिती गोळा केली, संभाव्य ठिकाणांची पाहणी करून आरोपी इसराईल कलीम पठाण यास स्थानिक पथकाने ताब्यात घेतले.आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.तपास अधिकारी…

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीना सहा लाख 38 हजार रुपयाच्या दहा तोळे सोन्याच्या दागिन्याचे मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1) मतिन याकुब सय्यद, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, लातूर. 2) अभिषेक सुहास यादव, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पांखरसांगवी.लातूर असे असल्याचे समजले.…

स्थानिक गुन्हे शाखेची टीमच लय भारी, एटीएम फोडणारी आंतरराज्य गुन्हेगार आणले दरबारी.

रोख रक्कम व वाहनासह 12 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. लातूर ( प्रतिनिधी) पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये अज्ञात आरोपीच्या टोळीने ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची घटना…

रेणापूर तालुक्यात पकडला गांजा.53 लाख 80 हजार रुपये किमतीचा 358 किलो गांजा च्या झाडासह एक जण ताब्यात.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईला यश. रेनापुर (प्रतिनिधी )दिनांक 11/11/2024 रोजी रेणापूर पोलीस ठाण्यांतर्गत वाला शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेणापूर तालुक्यातील वाला शिवारात एका शेतातून 53 लाख…

काँग्रेसने नेहमी समाजातील गरीब माणसाचा विचार केला.

धनगर समाज मेळाव्यात आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन, महायुती सरकारला घेतला समाचार. लातूर (प्रतिनिधी-)सरकार हे समाजातील प्रत्येक घटकासाठी असले पाहिजे. परंतु महायुतीचे सरकार समाजाच्या कोणत्याही घटका सोबत नाही. शेतीमालाला भाव…

लातूर मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्या,डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आव्हान.

लातूर(प्रतिनिधी) गेल्या कांही वर्षात लातुरचा विकास खुंटला आहे.शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक असणारे लातूर मागे पडत आहे. इतर शहरांच्या बरोबरीने लातूरचा विकास करण्यासाठी परिवर्तनाची गरज असून त्यासाठी महायुतीला साथ द्या,असे…

Translate »
error: Content is protected !!