नुकसानीच्या भरपाईपासूनएकही शेतकरी वंचित राहणार नाही -पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत
अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतपीक नुकसानीची पाहणी• आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्यांच्या मुलांना घेतले दत्तक• जिल्ह्यातील गावांतर्गत रस्त्यासाठी 35 कोटी रूपये मंजूर उस्मानाबाद, दि. 28 (श्रीकांत मटकीवाला ) : सततच्या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान…
