लातूर मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्या,डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आव्हान.
लातूर(प्रतिनिधी) गेल्या कांही वर्षात लातुरचा विकास खुंटला आहे.शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक असणारे लातूर मागे पडत आहे. इतर शहरांच्या बरोबरीने लातूरचा विकास करण्यासाठी परिवर्तनाची गरज असून त्यासाठी महायुतीला साथ द्या,असे…
