काँग्रेसने नेहमी समाजातील गरीब माणसाचा विचार केला.
धनगर समाज मेळाव्यात आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन, महायुती सरकारला घेतला समाचार. लातूर (प्रतिनिधी-)सरकार हे समाजातील प्रत्येक घटकासाठी असले पाहिजे. परंतु महायुतीचे सरकार समाजाच्या कोणत्याही घटका सोबत नाही. शेतीमालाला भाव…
