Tag: MarathiNews

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात , जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात 15 ऑगस्ट साजरा जिल्ह्यात 8 ऑगस्ट पासून विविध उपक्रमात नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग, घरोघरी तिरंगा ने पसरले चैतन्य येत्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती…

BYJU’S (बायजू) व ग्लोबल थॉट फाऊंडेशन यांचे पुढाकाराने विद्यार्थ्यांना मोफत online शिकवणी वर्गाचे नियोजन

लातूर जिल्हा व इतरही जिल्ह्यातील पोलिस व होमगार्ड यांच्या पाल्यांना online मोफत शिकवणी लातूर – (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने BYJU’S ग्लोबल थॉट फाऊंडेशन यांचे पुढाकाराने 271 लातूर पोलिस पाल्यांना…

नांदेड जिल्हा राष्ट्रीय लोकअदालतीत 5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली.

8 कोटी 82 लाख 19 हजार 691 रक्कमेतील विविध प्रकरणात तडजोड नांदेड (प्रतिनिधी) दि. 14 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष…

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, ( प्रतिनिधी) दि. 14 – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क,…

अभूतपूर्व रॅलीत शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

आम्ही सर्व भारतीय आहोत हा संकल्प तरुणांनी मनामध्ये कोरला पाहिजे…… शरणजी पाटील मुरुम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी) : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली हा तमाम भारतीयांसाठी राष्ट्र प्रेम…

शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक .

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ( प्रतिनिधी) दि. १४:- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष . दीड हजार पोलीस धावले, एकता दौडमध्ये

भारत माता की जयच्या निनादात रस्ते फुलले लातूर दि. 14 ( प्रतिनिधी ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत असून आज सकाळी रात्रंदिवस सुरक्षिततेसाठी झटणारे हात.. समाजात एकता…

देशिकेंद्र विद्यालयाने दिला चित्ररथातून एकात्मतेचा संदेश, विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेरीने वेधले लातूरकरांचे लक्ष

लातूर ( प्रतिनिधी) देशिकेंद्र विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम घेतले जात आहेत.या उपक्रमाचा भाग म्हणून शनिवार(दि.१३)रोजी साडेनऊच्या सुमारास जनजागृती फेरी काढण्यात आली.या फेरीत विद्यार्थ्यांनी देशातील विविध राज्यातील लोकांच्या…

जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ शरीराला अपायकारक , कमी चव असणाऱ्या रानभाज्या शरीराला मौल्यवान घटक पुरविणाऱ्या आरोग्यदायी

डॉ.प्रा. अरुण गुट्टे आरोग्यदायी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन लातूर दि.13 ( प्रतिनिधी ) एकेकाळी शेतात आणि माळरानावर येणाऱ्या रानभाज्या हा गावोगावचा पावसाळ्यातला आहार होता, त्याची फारकत घेतली जिभेचे चोचले पुरविणाऱ्या फास्ट…

Translate »
error: Content is protected !!