Tag: MaharashtraPolitics

जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार.

राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार मुंबई ( प्रतिनिधी) जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार…

हिवाळी अधिवेशनात पोलीस पाटलांचे प्रश्न उपस्थित करा

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले ) – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा…

२१ डिसेंबरला पोलीस पाटील यांचा विराट मोर्चा नागपूर अधिवेशनावर धडकणार  

तुळजापूर येथील नियोजन आढावा बैठकीस मोठा प्रतिसादउस्मानाबाद -( श्रीकांत मटकीवाले) महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशन नागपुर येथे राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी २२ डिसेंबर…

आपल्या आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक, एड्सला हद्दपार करण्यासाठी संकल्पबध्द होऊया डॉ. भारती पवार

उस्मानाबाद,दि.01(श्रीकांत मटकीवाले ):- आपले आरोग्य हे आपल्या हातात असून त्या विषयी खबरदारी घेणे आवश्यक आहे. एड्स सारखा जीव घेणा आजार हद्दपार करण्यासाठी संकल्पबध्द होण्याची आवश्यकता आहे.असे देशाचे आरोग्य व कुटुंब…

महिला आयोग आपल्या दारी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर.

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉलमध्ये महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,…

खासदार, आमदार यांचे दुखणे नेमके कशासाठी? टक्केवारी मिळेना म्हणून की ठेकेदारीसाठी?

धाराशिव शहरातील बॅनरबाजीवर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख साळुंके यांचा हल्लाबोल. धाराशिव -उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) – दोन दिवसांपूर्वी गार्डन डेव्हलपमेन्ट व आठवडी बाजार नूतनीकरणाच्या कामांना अनुसरून खासदार ओमराजे व आमदार कैलास…

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्‍याचा आज बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा.

निलंगा (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील अंबुलगा येथे असलेला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना गेल्‍या १२ वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद होता. सदर कारखाना सुरू करण्‍यात यावा अशी मागणी सातत्‍याने निलंगा मतदारसंघातील…

प्रशासनाच्या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे.

न्याय हक्कासाठी संघर्षच करावा लागतो..परंतु तो रास्त असेल तरच.. उस्मानाबाद धाराशिव ( प्रतिनीधी ) – समस्या येतात आणि जातात परत त्या पेक्षाही कमी जास्त समस्या समोर येतात आणि त्याला आपापल्या…

नुकसानीच्या भरपाईपासूनएकही शेतकरी वंचित राहणार नाही -पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत

अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतपीक नुकसानीची पाहणी• आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्यांच्या मुलांना घेतले दत्तक• जिल्ह्यातील गावांतर्गत रस्त्यासाठी 35 कोटी रूपये मंजूर उस्मानाबाद, दि. 28 (श्रीकांत मटकीवाला ) : सततच्या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान…

पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा.

शेतकरी, कष्टकरी, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई, दि. 27( प्रतिनिधी) शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास…

Translate »
error: Content is protected !!