जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार.
राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार मुंबई ( प्रतिनिधी) जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार…
