जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावा योजनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसह लक्ष्यभिमुख कामे करा -जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार
वर्धा, दि. 5 : शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी कृषी विभागाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. कृषी क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष्यभिमुख कामे करावी…
